दिघोरी (आमगाव) ग्रामपंचायत चा स्मार्ट, प्रीपेड, रिचार्ज ,डिजिटल मीटर विरोधात जन आक्रोशाचे ठरावात रूपांतर
गुरुवार, 4 सितंबर 2025
Comment
• देशातील संपूर्ण ग्रामपंचायत ने आदर्श घ्यावा असा दिशादर्शक ठराव
• "न्यू वर्ल्ड ऑर्डर"" "" new world order ""चे तर हे षड्यंत्र नाही ना ? जनतेचा सवाल!
• स्मार्ट ( रिचार्ज ,प्रीपेड ,डिजिटल ,) मीटर ला दिला जोरदार करंट !
अभय रगांरी
"सापताहीक जनता की आवाज"
भंडारा :- संपूर्ण देशात स्मार्ट मीटर विरोधात ग्रामसभा ठराव मोहीम युद्धपातळीवर सुरू असतानाच दिघोरी ग्रामपंचायत कशी मागे राहील ? स्मार्ट मीटर विरोध मोहिमेचा हिस्सा म्हणून गावातील संपूर्ण जनतेच्या मागणी व पाठिंब्यावर हा ठराव संमत करण्यात आला , त्याला कारण असे की, संपूर्ण लोक आपल्या समस्या सांगण्यासाठी संसद भवन ,विधानभवनात जाऊ शकत नाही , त्यासाठी लोकांनी आपल्या समस्या चे निराकरण करण्यासाठी आणि समस्या मांडण्यासाठी आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी वोट च्या माध्यमातून प्रतिनिधी नेमले , मात्र हे प्रतिनिधी लोकांच्या समस्यांचे निराकरण न करता त्यांना समस्या मध्ये दिवसेंदिवस गुंतवून ठेवत आहेत , त्याचाच एक उदाहरण म्हणजे , स्मार्ट (रिचार्ज ,प्रीपेड, डिजिटल ) मीटर होय ,
जनतेनी स्मार्ट मीटर ची मागणी केली नाही तरी ""अक्कल के अंधे"" जनतेच्या पगारी नोकरांनी स्मार्ट मीटर जनतेला विस्वासात न घेता , आर्थिक बाबीचा विचार न करता , जबरदस्तिने स्मार्ट मीटर लावण्याचे काम युद्धपातळीवर चोरून लुकून सुरु केले आहे ,
जनता ज्या जीवनावश्यक बाबीची मागणी करत आहे , ते जनतेला देणे भाडखाऊ लोकप्रतिनिधीला जमत नाही , उलट ते त्याचा विरोध करतात , विधानसभा व लोकसभा यात जनविरोधी कायदे पास करतात ,
मात्र भाडखाऊ लोकप्रतिनिधी ला हे माहिती नाही की , लोकसभा राज्यसभा, विधानसभा ,विधानपरिषद यांच्या पेक्षा ग्रामसभा जास्त पावरफुल आहे , कायद्याचा अभ्यास न करणाऱ्या लोकप्रतिनिधी कडून ही अपेक्षा करणे म्हणजे स्वताचा विस्वासघात करणे आहे , विस्वासघात होऊ नये म्हणून स्मार्ट (रिचार्ज ,डिजिटल ) मीटर विरोधात ग्रामसभेत ठराव घ्यावा यासाठी निवेदन देण्यात आले ,
देशातील लोकांना वीज वापरावर अनेक प्रकारचे नियंत्रण करण्याचे काम संबंधित विभाग करतांना दिसते मात्र ,
आपल्या देशातील जल ,जंगल ,जमीन ,साधन ,संसाधन यांचा वापर करून वीज निर्मिती केली जाते , मात्र देशातील लोकांना कमी आणि विदेशी कंपन्याना , आणि विदेशी लोकांना जास्त असा भेदभाव का केला जात आहे , ये आझादी झुठी है , देश की जनता भूखी है , असे जे विश्वरत्न अण्णाभाऊ साठे यांनी म्हटले होते , त्याचीच प्रचिती आज हे जोर जबरदस्ती च्या स्मार्ट मीटर च्या बाबतीत खरी होतांना दिसत आहे , राज्य सरकार आणि केंद्र सरकार जरी न्यू वर्ल्ड ऑर्डर आणि जागतिक स्तरावरील जोर जबरदस्तिच्या निर्णयाला मान्यता देत असतील तरी , जनतेच्या विरोधात असलेल्या निर्णया विरोधात जागृत जनता ही प्राणपणाने विजयी होत पर्यंत लढत राहील , असे गावातील लोकांचे म्हणणे आहे ,
स्मार्ट मीटर जोर जबरदस्तिने लावणे हे मूलभूत हक्क आणि मानवाधिकाराच्या विरोधात आहे , मानवाधिकार च्या विरोधात जे कोणी गेले त्यांचे हाल जनतेने काय केले आहे ,हे विसरून चालणार नाही , याचा इतिहास आजही उपलब्ध आहे , जनता ही सार्वभौम आहे ,
विश्व की हुंकार है,
जनता ही सरकार है !
स्मार्ट मीटर च्या संभाव्य ,भविष्यकालीन , आर्थिक धोक्यातून जनतेला वाचण्यासाठी ग्राहक तक्रार मंच , मानवाधिकार आयोग , जनहित याचिका , सर्वोच्च न्यायालय यांचा सहारा घ्यावा लागतो , त्याचाच एक भाग म्हणून कुशल नेतृत्व , जननायक ,लोकगौरव , जनसामान्यांचा असामान्य बुलंद आवाज ,वादळी वेदनेचा विद्रोही महाकवी अभय डी रंगारी(इलेक्ट्रिक मॅन) यांनी स्मार्ट (रिचार्ज ,प्रीपेड, डिजिटल) मीटर विरोधात जनआंदोलनाचे कायदेशीर युद्ध सुरू करून कायदेशीर , न्यायालयीन , तांत्रिक टेक्निकल , आणि रस्त्यावर उतरून विरोध केला आहे ,त्याची सुरुवात त्यांनी दिघोरी (आमगाव) ग्रामपंचायत पासून केली असून त्याचे लोण आता सर्व देशभरात पोहचले आहे ,
स्मार्ट मीटर लावणे बंधनकारक नाही , असे न्यायालयाने सांगितले आहे , न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरोधात जो कोणी जाईल त्याच्या विरोधात जनआंदोलन करणार आहे याला पाठिंबा म्हणून गावातील लोकांनी सुध्दा बळजबरी करणारा विरोधात वारंट निघावा असे मत व्यक्त केले आहे , एवढेच नाही तर शेवटी अभय डी रंगारी यांच्या फिल्मी स्टाईलचे जनतेने समर्थन करून आमच्या प्रतिनिधी च्या माध्यमातून शासन , प्रशासन ,लोकप्रतिनिधी , वीज वितरण कंपनी संबंधित विभाग व जनतेला सांगितले की ,
0 Response to "दिघोरी (आमगाव) ग्रामपंचायत चा स्मार्ट, प्रीपेड, रिचार्ज ,डिजिटल मीटर विरोधात जन आक्रोशाचे ठरावात रूपांतर "
एक टिप्पणी भेजें